Posts

Showing posts from August, 2020

तरडे प्रकरण

प्रथमत: झालेला प्रकार निंदणीयच आहे. याचा निषेध फक्त जान, भान, स्वाभिमान असणाऱ्यांनीच करावा?तो कशा स्वरूपात असावा हा राजकीय विषय मी माझ्या मतात मांडणार नाही. ज्यांना जणाची ना मनाची लाज नसते... ते कुणाचीच पर्वा करत नाहीत. किंमान तरडेंनी असं करावं याचं वाईट वाटतं?ते मी संविधानाप्रति असलेल्या श्रध्दा, अंधश्रद्धा याचेपोटी म्हणतच नाही. आणि म्हणणारही नाही. तरडेंना शिक्षा झाली अथवा नाही झाली तरी माझा मुद्दा, माझे मत ते नाहीच. मीही सर्वसामान्य युवक आहे. तरडेंच संख्याबळ मोठं, गॉडफादर मोठा, सरकार त्याचे, न्यायपालिका त्याची, काय करील संविधान असे म्हणणारेही भरपूर भेटले. कुणाच्या तोंडाला हात लावू शकत नाही. कुणाच्या तोंडात तडका देऊ शकत नाही. कारण आज जन्माला आलेली पोरं जन्मदात्या आईबापाला ही काय केलं आमुच्यासाठी म्हणतात ना.. तेंव्हा निरूत्तर आईबाप गुन्हेगार वाटले तरी... आपण ज्यावेळी आई बाबा बनतो ना तेंव्हा.. त्या माती आड गेलेल्या आईबाबांचा गुन्हेगार हा शिक्का कसा पुसणार हा प्रश्न आहे? मोदीजी भारतीय संविधानविरोधी भाष्यच करणार नाहीत. करूही शकत नाहीत. कारण ते स्वतः पालक आहेत. या देशाची माय माऊली ही आहेत....
Image
KR Narayanan to Ram Nath Kovind, a tale of two dalit presidents Like the first Dalit president K R Narayanan, NDA's presidential nominee Ram Nath Kovind has risen from a modest background but the two dalit leaders took different paths to reach the zenith of their public life. By:  PTI New Delhi |  June 20, 2017 6:42 PM First Dalit president K R Narayanan, NDA's presidential nominee Ram Nath Kovind. (File Photos) RELATED NEWS 'Neither firebrand nor rightwing, I am centre-left thinking person': Varun Gandhi in new book At opposition CMs meet, Mamata Banerjee says states must jointly move Supreme Court against NEET, JEE exams Sharjeel Imam case: SC to hear after two weeks plea of JNU student for clubbing of multiple FIRs against Like the first Dalit president K R Narayanan, NDA’s presidential nominee Ram Nath Kovind has risen from a modest background but the two dalit leaders took different paths to reach the zenith of their public life.  The election of Kovind, 71, as Ind...

Narendra Modi, who became the non-Congress prime minister for the most days, will break Atalji’s two records in the next two days

Image
Narendra Modi, who became the non-Congress prime minister for the most days, will break Atalji’s two records in the next two days 13/08/2020   by  shiva sharma new Delhi 29 minutes in the past Copy hyperlink Modi’s 2,272nd day as Prime Minister, Atalji was additionally Prime Minister for so many days Tomorrow, Modi will overtake Atalji, will additionally set a report by hoisting the flag on the Red Fort for the seventh time on 15 August. Prime Minister Narendra Modi goes to call two new records in the next two days. Today is his 2,272nd day as Prime Minister. Modi has been PM for the previous 6 years, two months and 19 days. Atalji was additionally the Prime Minister for the similar variety of days in his three phrases. That is, at the moment Modi equaled Atalji’s report and tomorrow he will break it. The second report will be made on August 15 at Red Fort. When Modi hoists the flag for the seventh time, he will overtake Atalji. Nehru holds the report for the most days of PM k...

‘भारतरत्न’ची साठ वर्षांची कहाणी

Image
‘भारतरत्न’ची साठ वर्षांची कहाणी READ IN APP १९४२-१९४५ या काळात ‘भारत छोडो’ आंदोलनात त्यांनी श्रीगणेशा केला. प्रथम ते कम्युनिस्ट होते व नंतर हिंदू राष्ट्रवादाकडे वळले. admin  | Published on: December 25, 2014 1:54  👉भारतरत्न हा देशाचा सर्वात मोठा नागरी सन्मान असून जीवनच्या कुठल्याही क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीसाठी तो दिला जातो.  👉१९५४ मध्ये हा सन्मान सुरू झाला. 👉वंश, व्यवसाय, लिंगभाव यावर आधारित भेदभावाशिवाय तो पात्र व्यक्तीस दिला जातो. 👉पंतप्रधान भाररत्नसाठी व्यक्तींच्या नावाची शिफारस करतात.  👉इतर औपचारिक शिफारशींची गरज नसते. 👉एका वर्षांत तीन जणांना भारतरत्न देता येते. 👉भारतरत्न मिळालेल्या व्यक्तीला सनद (प्रमाणपत्र) व पदक दिले जाते. 👉राज्यघटनेच्या कलम १८ (१) अनुसार पुरस्कार हा नावापुढे किंवा मागे लावता येत नाही. बायोडाटामध्ये मात्र भारतरत्न उल्लेख केला जाऊ शकतो. लेटरहेड किंवा व्हिजिटिंग कार्डमध्ये त्याचा उल्लेख करता येतो. *भारतरत्न सन्मान राष्ट्रपती प्रदान करतात. भारतरत्ने सर्वपल्ली राधाकृष्णन (१९५४).  सी. राजगोपालाचारी (१९५४),  सी.व्ही.रमण (१९५४),...

भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न बद्दल रंजक गोष्टी.....

Image
भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न बद्दल रंजक गोष्टी.....  आज आपण जाणून घेणार आहोत भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न बद्दल. भारतरत्न पुरस्कार कुणाला दिला जातो, कधी दिला जातो, का दिला जातो, कुणाकडून दिला जातो ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हला आज मिळतील. भारतरत्न पुरस्कार हा देशातला सर्वोच्च पुरस्कार आहे, ह्यानंतर पदमविभूषण, पदमभूषण, पद्मश्री ह्या पुरस्कारांचा क्रमांक येतो. चला तर मग आज जाणून घेऊयात भारतरत्न पुरस्काराबद्दल…. भारतरत्न ची सुरुवात २ जानेवारी १९५४ ला तत्कलीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी केली होती. भारतरत्न पुरस्कार अश्या व्यक्तींना दिला जातो ज्यांनी मानवतेसाठी कोणत्याही क्षेत्रात अभूतपूर्व अशी कामगिरी केली असेल. सुरुवातीला भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर दिला जात नव्हता, परंतु १९५५ पासून हा पुरस्कार मरणोत्तर देखील द्यायला सुरुवात झाली. सर्वात पहिला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार लालबहादूर शास्त्री यांना मिळाला होता. आतापर्यंत एकूण १२ लोकांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला गेला आहे. भारतरत्न पुरस्कार आतापर्यंत राजकारणातील व्यक्तींना जास्त वेळा देण्यात आला आहे. हा पुरस्का...

सरकारतर्फे दिले जाणारे भारतातील सर्वात मोठे १५ पुरस्कार..!

Image
सरकारतर्फे दिले जाणारे भारतातील सर्वात मोठे १५ पुरस्कार..!   इनमराठी टीम 3 years ago आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page === देशात गुणवंत नागरिक असणे ही कोणत्याही देशासाठी अभिमानाची गोष्टच! अश्या रत्नांचा सन्मान करण्यासाठी प्रत्येक देशामध्ये त्या त्या ठराविक व्यक्तींचा उचित गौरव केला जातो. आता हा गौरव कसा केला जातो तर त्या व्यक्तींना त्या देशातील सर्वोच्च सन्मान बहाल केला जातो. आपल्या भारतात देखील ज्या ज्या भारतीयांनी जगात भारताचे नाव उंचावले आहे, आपल्या देशाला ओळख मिळवून दिली आहे अश्यांचा सत्कार करण्यासाठी काही सर्वोच्च पुरस्कारांची तरतूद केली गेली आहे. त्यापैकी महत्त्वाचे पुरस्कार म्हणजे भारतरत्न, पद्मश्री यांबद्दलच आपल्याला माहिती आहे. पण तुम्हाला माहित आहे का भारत सरकारतर्फे एकूण १५ सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केले जातात. आज त्याच पुरस्कारांबद्द्दल जाणून घेऊया!   १) साहित्य अकादमी पुरस्कार १९५४ सालापासून हा पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली. भारतातील कोणत्याही भाषेतील साहित्यकारास मिळणारा हा देशातील...

भारतरत्न पुरस्कार विषयी माहिती

Image
भारतरत्न पुरस्कार विषयी माहिती By  Sonali Borade   On  Jun 21, 2016   Share WhatsApp Facebook भारतरत्न पुरस्कार विषयी माहिती भारतरत्न  हा देशाचा सर्वात  मोठा   नागरी सन्मान  असून जीवनच्या कुठल्याही क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीसाठी तो दिला जातो. 1954 मध्ये हा सन्मान सुरू झाला. आतापर्यंत  45 जणांना  हा पुरस्कार मिळाला आहे. वंश, व्यवसाय, लिंगभाव यावर आधारित भेदभावाशिवाय तो पात्र व्यक्तीस दिला जातो. पंतप्रधान भारतरत्नासाठी व्यक्तींच्या नावाची शिफारस करतात. इतर औपचारिक शिफारशींची गरज नसते. एका वर्षात तीन जणांना भारतरत्न देता येते. भारतरत्न मिळालेल्या व्यक्तिला सनद (प्रमाणपत्र) व पदक दिले जाते. राज्यघटनेच्या कलम 18 (1) अनुसार पुरस्कार हा नावापुढे किंवा मागे लावता येत नाही. बायोडाटामध्ये मात्र भारतरत्न उल्लेख केला जाऊ शकतो. लेटरहेड किंवा व्हिजिटिंग कार्डमध्ये त्याचा उल्लेख करता येतो. भारतरत्न सन्मान  राष्टपतीच्या हस्ते सामान्यत: 26 जानेवारी रोजी प्रदान करतात.