Posts

Showing posts from July, 2020

भारताला इंग्रजीमध्ये इंडिया असे का म्हणतात?

Image
इंडिया या शब्दाला फार फार मोठा इतिहास आहे. इंडिया हा शब्द तयार झाला त्यामागे प्रमुख कारण म्हणजे भारत, इराणमधील पर्शियन साम्राज्य व प्राचीन ग्रीक यांमधील संबंध. प्राचीन भारतातील महाजनपदे आणि इराणमधील अखमोनिय(Achaemenid Empire) ,पर्शियन साम्राज्यामध्ये व्यापारी व राजकीय संबंध होते. पर्शियन साम्राज्याचा राजा 'दुसरा दार्युश'(Darius -II) याने पंजाब व सिंध जिंकून पर्शियन साम्राज्याला जोडले होते. हा दुसरा दार्युश फार महत्वाकांक्षी असल्यामुळे त्याने ग्रीक बेटांवर हल्ले करून बराचसा भाग जिंकला. त्याच्या या आक्रमनाविरुद्ध आयोनियन बेटांवरील ग्रीकांनी विशेष लढा दिला या अखमोनिय साम्राज्याची 'प्राचीन पर्शियन' ही मुख्य भाषा होती. या अखमोनिय( पर्शियन) सम्राटांच्या कोरीव लेखांमध्ये भारतीय उपखंडातील लोकांचा उल्लेख हिदुश, हृदश असा केलेला आहे.(पर्शियन साम्राज्याच्या भारतीय भागाचा उल्लेख हिदुश असाच केलेला आहे) ग्रीक बोलीभाषेमध्ये शब्दाच्या सुरवातीस आलेल्या 'ह' चा उच्चार केला जात नाही त्यामुळे हिदुश चे इंदोस हे एकवचनी आणि इंदोइ हे अनेकवचन रूप झाले ( ...

प्राचीन भारत का इतिहास

प्राचीन भारत का इतिहास पीडीएफ हिंदी में डाउनलोड प्राचीन भारत का इतिहास MCQ भारतीय शासन के प्राचीन यह शब्द "सत्यमेव जयते" किस ग्रंथ से लिए गए हैं - उपनिषद (मुंडकोपक्षी प्रसाद) हड़प्पा के लोगों की सामाजिक पद्धति थी - उचित समतावादी ईटों की कृत्रिम गोदी (डॉकयार्ड) वाला एकमात्र सिंधु स्थल कौन सा था - लोथल सिंधु घाटी सभ्यता के लोग प्राथमिकता: अपने घर बनाते थे - पक्की ईंटों से पुरानी विद्या का अभिप्राय है - शिलालेखों का अध्ययन मोहनजोदड़ो में सबसे बड़ी इमारत कौन सा है - धान्यागार हड़प्पा वस्तु के उत्पादन में अग्रणी थे - कपास हड़प्पा के निवासी - शहरी थे सिंधु घाटी सभ्यता का बंदरगाह वाला नगर कौनसा था - लोथल 'वेद' शब्द का अर्थ है - ज्ञान भारतीय संगीत का उद्गम किसमें खोजा जा सकता है - सामवेद की संहिता में वैदिक युग में राजा अपनी जनता से जो कर वसूल करते थे उसे कहते थे - बलिदान शुरुआत वैदिक काल में वर्ण व्यवस्था आधारित थी - व्यवसाय पर सिंधु घाटी सभ्यता की लिपि कौन सी है - अज्ञात आर्यन जातियों की प्राचीनतम बस्ती कहाँ है - सप्त सिंधु सिंधु अर्थव्यवस्था की ताकत थी - कृषि प्राचीनतम भार...

भारताची महासत्तेकडील वाटचाल

Image
भारताची महासत्तेकडील वाटचाल गेल्या दशकातील भारताचा विकास आणि दोन-तीन वर्षात ह्या विकासाला लागलेली खीळ, यामुळे देश २०२० पर्यंत महासत्ता होणार की नाही याचे उत्तर मिळविण्याचा हा प्रयत्न! MONDAY, 10 FEBRUARY 2014 भारताची बलस्थाने  भारत २०२० पर्यंत महासत्ता कसा होणार, हे पाहण्याआधी भारताची बलस्थाने काय आहेत? तसेच भारताच्या विकास प्रक्रियेच्या मर्यादा काय आहेत? हे अभ्यासने गरजेचे आहे.भारताच्या विकासावर अनेक घटक प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे परिणाम करतात. ते घटक राजकीय व्यवस्था, भौगोलीक स्थान, नैसर्गिक साधनसंपत्ती हे आहेत. मात्र आपण या सर्वांचा परिणाम एकत्रितपणे पाहणार आहोत. ✪ राजकीय व्यवस्था-  स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने संसदीय लोकशाही पध्दत स्वीकारली. लोकांनी बहुमताने निवडून दिलेले सरकार पाच वर्ष देशाचा कारभार पाहते. देशाचा कारभार पाहण्यासाठी कार्यकारी मंडळ असते, तर कायदे बनविण्यासाठी कायदेमंडळ, न्यायदानाचे काम पाहण्यासाठी न्यायमंडळ असते. लोकांना देशात- राज्यात घडणाऱ्या घटनांची माहिती मिळावी, म्हणून प्रसारमाध्यमे असतात. या चारही घटकांना लोकशाहीचे चार स्तंभ म्हणतात. कार्यकारी मंडळात र...

भारत म्हणजे काय?

Image
भारत म्हणजे काय? Primary tabs बघा (active tab) What links here दासबोध.कॊम   in   जनातलं, मनातलं 22 Apr 2013 - 4:46 pm -पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांचे व्याख्यानाचा सारांश आज आपला स्वातंत्र्यदिन आहे पण भारतमाता मात्र पूर्ण स्वतंत्र नाही आहे; पण जेवढे स्वतंत्र आहोत त्याचा आनंद आहे पण आपल्या अंतःकरणात दुःख पाहिजे कि सिंधू स्वतंत्र नाहीये, तिबेट आपल्यापासून हरवलेला आहे, नेपाळ, अफगाणिस्तान, ब्रम्हदेश गमावलेला आहे, लंका आपली नाही याबाबत थोडा इतिहास सांगतो तुम्हाला " ज्याला आपण भारत म्हणतो त्या देशाचे नाव 'भारतवर्ष', 'आर्यवर्त' अशी नावे रूढ आहेत" आपली एक फार मोठी चुकीची समजूत आहे कि आपली इतिहासाची पुस्तके म्हणजे काही तरी भाकड साहित्य आहे. आपली १८ पुराणे आहेत हे इतिहासाचेच ग्रंथ आहेत. इंग्रजांच्या पाश्चात्यांच्या नीचपणाने हिंदुंच्या डोक्यात माती कालवण्यासाठी आपल्यात हे त्यानी भिनवलेले आहे कि हे साहित्य टाकावू आहे अरे शस्त्रांनी मारले तर माणसाचे शरीर मरते त्याचे मन मरत नाही ते मन पुनरपी देहाचे वस्त्र पांघरून जन्माला येऊ शकतो. त्या इच्छा, आकांक्षा, भावना, वासना त्या पुन...